माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तेलंगणासाठी (पूर्वीचे एकत्रित आंध्र प्रदेश) केलेल्या कामांचा वारसा प्रियांका गांधी वाड्रा यांनी प्रचारात सांगितला. त्यानंतर केसीआर यांनी या दाव्यावर हल्लाबोल करत इंदिरा गांधी यांच्या काळात कुपोषणामुळे लोकांचे कसे मृत्यू झाले, याची उदाहरणे दिली.