केजरीवाल यांना अटक झाल्यापासून दिल्लीसह देशाच्या इतर भागांत अनेक निदर्शने करण्यात आली. परंतु, राज्यसभेतील १० पैकी सात खासदार या निदर्शनांमध्ये…
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयासमोर धरणे धरणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या १० खासदारांनी थेट पोलीस ठाण्यात २४ तासांचे ठिय्या आंदोलन पूर्ण केले.
लेह लडाख परिसरात १९७४ साली पर्यटन सुरू झाले त्या वर्षी अवघ्या ५०० पर्यटकांनी या परिसराला भेट दिली. आज ५० वर्षांनंतर…
पालिकेच्या विकास आराखड्यात कांदळवन आरक्षण हटवण्यात आले असून प्रशासकीय संस्थांवर पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड संताप असून चाणक्य तलावाजवळ नव्याने कांदळवनावर घाला घातला…
निवडणूक आचारसंहिता काळात जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह ११ जणांवर कलम १८८ व १३५नुसार गुन्हे दाखल…
आठ महिन्यांपासून शेतकरी केळी व कापूस उत्पादक पीकविम्याच्या लाभापासून वंचित आहेत. यासाठी निवेदनांसह स्मरणपत्र देत, कधी आंदोलने करीत शासन-प्रशासनाचा लक्ष…
ईशान्य भारतातील विरोधी पक्ष आणि प्रादेशिक संघटनांनी सीएएच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन सुरू केले आहे. या कायद्याविरोधात ईशान्य भारतातील विरोध एवढा…
सीवूड्स येथील टी. एस. चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे असलेला चाणक्य तलाव हे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संरक्षित क्षेत्र आहे…
प्राप्तिकर विभागाच्या देशभरातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. हे कर्मचारी आज (ता.१५) दुपारनंतर कामावर बहिष्कार टाकणार आहेत.
भुदरगड तालुक्यात गारगोटी तहसील कचेरीसमोर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे बुधवारी आंदोलन झाले. या आंदोलनाला विविध गावातून शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात…
नवी मुंबई बाधित भूमिपुत्रांनी सोमवारी थेट मुंबई गाठत शासनाला आपल्या मागण्यांसाठी साकडे घालत आझाद मैदानात एल्गार केला.
गावाच्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी पांढरी खानमपूर येथील आंबेडकरवादी नागरिकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या…