आठ महिन्यांपासून शेतकरी केळी व कापूस उत्पादक पीकविम्याच्या लाभापासून वंचित आहेत. यासाठी निवेदनांसह स्मरणपत्र देत, कधी आंदोलने करीत शासन-प्रशासनाचा लक्ष…
ईशान्य भारतातील विरोधी पक्ष आणि प्रादेशिक संघटनांनी सीएएच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन सुरू केले आहे. या कायद्याविरोधात ईशान्य भारतातील विरोध एवढा…
सीवूड्स येथील टी. एस. चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे असलेला चाणक्य तलाव हे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संरक्षित क्षेत्र आहे…
प्राप्तिकर विभागाच्या देशभरातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. हे कर्मचारी आज (ता.१५) दुपारनंतर कामावर बहिष्कार टाकणार आहेत.
भुदरगड तालुक्यात गारगोटी तहसील कचेरीसमोर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे बुधवारी आंदोलन झाले. या आंदोलनाला विविध गावातून शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात…
नवी मुंबई बाधित भूमिपुत्रांनी सोमवारी थेट मुंबई गाठत शासनाला आपल्या मागण्यांसाठी साकडे घालत आझाद मैदानात एल्गार केला.
गावाच्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी पांढरी खानमपूर येथील आंबेडकरवादी नागरिकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या…
श्रीमंतांकरिता वंदे भारत सारख्या ट्रेन्स चालविल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून एकही जादा लोकल फेरी चालविली जात नाही.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार आधारभूत किमतीची ग्वाही मोदी सरकार येण्यापूर्वीच शेतकऱ्यांना मिळाली होती. पण प्रत्यक्षात गेली दहा वर्षे त्याची पूर्तता झाली…
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमी हक्क परिषदेच्या पुढाकाराने ४ फेब्रुवारी पासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करूनही ओला आणि उबर या कंपन्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही.
जेएनपीए(उरण) ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर माती आणि इतर साहित्य वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात धुळ निर्माण होत आहे.