महागाई निर्देशांकाच्या चढत्या पाऱ्यावर रिझव्र्ह बँकेचे बारीक लक्ष असून, तथापि सरकारने कृषी मालाच्या व्यवस्थापनावर लक्ष दिल्यास अन्नधान्याच्या किमती उतरू शकतील,
पतविषयक निर्णयाच्या माध्यमातून धक्कातंत्र अवलंबण्याचे धोरण रिझव्र्ह बँकेचे गव्र्हनर डॉ. रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा कायम ठेवले. रेपो अथवा रिव्हर्स…
महागाई अद्यापही समाधानकारक स्तरावर पोहोचली नसल्याने मंगळवारच्या तिमाही पतधोरणात पुन्हा व्याजदर स्थिर ठेवले जाण्याची कृती रिझव्र्ह बँकेकडून होण्याची शक्यता आहे.
भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी जागतिक स्तरावर विविध मध्यवर्ती बँकांमध्ये पतधोरणविषयक अधिकाधिक समन्वय व सुसूत्रता ही प्रामुख्याने उदयोन्मुख…
अर्थस्थिती सुधारण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याची मुळीच आवश्यकता नाही; मात्र बँका अधिक स्पर्धात्मक होण्यासाठी त्यांच्यावरील सरकारी प्रभाव आणि हस्तक्षेप…
भांडवली बाजारातील शुक्रवारची अस्वस्थता लक्षात घेता गरज पडल्यास आवश्यक ती रोकड सुलभता राखण्यासाठी निधी ओतण्याची योजना तयार असल्याचे रिझव्र्ह बँकेने…
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या आर्थिक वृद्धीबाबत आशादायी संकेत देताना, अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर पाच टक्के पातळीपासून उंचावताना लवकरच…
लोकसभा निवडणुकीनंतर भारतात येणाऱ्या नव्या सरकारबद्दल अमेरिकेच्या प्रमुख बँकेच्या माजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यालाही उत्सुकता आहे.
तिसऱ्या फळीतील नव्या बँक परवान्यांसाठी क्रम न लागणाऱ्या कंपन्या, उद्योगांना रिझव्र्ह बँकेकडे नव्याने अर्ज करावा लागणार आहे.
‘लॅक ऑफ सरप्राइज इज ए सरप्राइज!’ नव्या आर्थिक वर्षांतील पहिल्या पतधोरणावर खुद्द गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचीच ही प्रतिक्रिया.
नव्या बँक परवान्यांसाठी पात्र अर्जदारांची नावे जाहीर करण्यास रिझव्र्ह बँकेपुढे आता निवडणूक आचारसंहितेचा अडसर राहिलेला नाही.
लोकसभेच्या निवडणुकानंतर स्थिर सरकार सत्तेवर येईल याबाबत बाजाराच्या प्रचंड आशा एकवटल्या असून, जर त्या विपरीत पूर्ण बहुमत नसलेल्या अस्थिर सरकारचा…