scorecardresearch

शिर्डीत वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी

शिर्डीत वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी स्थापन केलेली पोलिसांची वाहतूक शखा निष्कामी ठरत असून संबंधित अधिकारी वाहतूक नियंत्रणाऐवजी अन्य कामातच दंग असतात,…

नगर जिल्हय़ाचा पाणीप्रश्न आपणच सोडवला

मंत्री असताना नाशिक जिल्ह्यात पाच धरणे बांधून आपणच नगर जिल्हय़ाच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असा दावा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार…

आर्थिक सुधारणांच्या नावाखाली शाब्दिक खेळ- कॉ. कांगो

सर्वच क्षेत्रांत होणाऱ्या बदलांना आíथक सुधारणा असे गोंडस नाव देऊन शब्दांचे खेळ सुरू आहे. या बदलांच्या परिणामांचा अभ्यास करून यातून…

शिंदे, आझाद व डॉ. निगवेकर यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’

लोणी येथील प्रवरा अभिमत विद्यापीठाचा आठवा पदवीदान समारंभ येत्या सोमवारी (दि. २४) सकाळी आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार…

‘त्या’ महिला पोलीस अधिका-याचा अखेर माफीनामा!

नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात गोंधळ घातलेल्या नगर जिल्ह्यातील वरिष्ठ महिला पोलीस अधिका-याने अखेर लेखी माफीनामा लिहून देत या विषयावर पडदा…

वाकचौरेंचा शिवसेनेकडून निषेध; शिर्डी व राहात्यात पुतळय़ाचे दहन

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त समजताच शिर्डी व राहाता येथे त्यांचे तीव्र पडसाद उमटले. संतप्त शिवसैनिकांनी…

अल्पवयीन मुलाकडून छोटय़ा मुलीवर अत्याचार

सायकलवरून चक्कर मारून आणण्याच्या नावाखाली साडेपंधरा वर्षीय मुलाने चार वर्षांच्या छोटय़ा मुलीवर बलात्कार केला. तालुक्यातील गोगलगाव येथे सोमवारी सायंकाळी पाचच्या…

प्रवरा परिसरातील १०० गावांतील मुली शिक्षणासाठी दत्तक घेणार- विखे

दिवसेंदिवस मुलींचा घटता जन्मदर हा चिंतेचा विषय असून, प्रवरा परिसरातील १०० गावांमध्ये मुलींचा सव्‍‌र्हे करण्यात येणार असून, ज्या घरात मुली…

साई प्रसादालयातील सौर प्रकल्पाला केंद्र सरकारचे विशेष पारितोषिक

श्री साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयात कार्यान्वित केलेल्या सौरऊर्जेवरील कुकिंग प्रकल्पाचा धार्मिक क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने…

भंडारद-यातून दि. १५ला पहिले आवर्तन

भंडारदरा धरणातून शेतीसाठी तीन आवर्तने देण्यात येणार असून, पहिल्या आवर्तनासाठी १५ डिसेंबरला भंडारद-यातून पाणी सोडण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा सल्लागार…

विखे कारखान्या मार्फत गोदा कालवा दुरुस्ती

शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीबाबत जलसंपदा विभाग उदासीन आहे. या कालव्यांची दुरुस्ती न झाल्याने वहनक्षमता कमी झाली असून शेवटच्या…

संबंधित बातम्या