लोकमान्य टिळक टर्मिनसहून गोरखपूरकडे निघालेली गोदान एक्स्प्रेस नाशिक रोड स्थानकाजवळ आल्यानंतर गाडीच्या सर्वात मागे असलेल्या माल डब्यातून अचानक धूर निघू…
धारावी पुनर्विकासासाठी अदानी समूहाचा समावेश असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प या विशेष हेतु कंपनीची स्थापना होऊनही अद्याप रेल्वेचा खुला भूखंड ताब्यात…
मध्य रेल्वेच्या टिटवाळा-खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान खडवली रेल्वे स्थानक परिसरातील झोपडपट्टीतून अज्ञातांनी कसारा लोकलच्या दिशेने…
या मार्गाचे ब्रॉडगेज रूपांतरण अनेक कारणांमुळे रखडले. हा रेल्वेमार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने ब्रॉडगेज झाल्यास वेगवान रेल्वेगाड्या वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ…
भारतीय रेल्वेच्या या नव्या बदलामुळे आता प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
मध्य रेल्वेने होळीनिमित्त १२४ विशेष रेल्वेगाड्या आणि पश्चिम रेल्वेने १३० विशेष रेल्वेगाड्या सोडल्या आहेत
Indian Railways Facts: देशातील सर्वात लहान रेल्वे स्टेशनचे नाव काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या…
स्वातंत्र्यानंतर देशातील इतर रेल्वेमार्गांचा ताबा भारतीय रेल्वेकडे आला, पण काही अडचणींमुळे या रेल्वेची मालकी ब्रिटिश कंपनीकडेच राहिली.
भारतीय रेल्वेमधील विविध विभागांत केंद्राच्या अनेक योजनांची माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘थ्रीडी सेल्फी बूथ’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘थ्रीडी…
होळीनिमित्त उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या काळात पुण्यातून दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर आणि संबळपूरसाठी या गाड्या सोडण्यात येणार…
या बिघाडामुळे गाड्यांना विलंब होऊन प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल रेल्वे दिलगिरी व्यक्त करते.
लोकल प्रवास वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना निरनिराळ्या सुविधा पुरवण्यात येत आहेत. मात्र, भल्यापहाटे लोकल प्रवासात ‘मोदी की…