मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सोलापूर-पुणे लोहमार्गावर रेल्वे रोखली. यावेळी वाहनांचे टायर पेटवून लोहमार्गावर टाकण्यात आले होते.
दळणवळणासाठीचे सार्वजनिक वाहतूक करणारे रेल्वे, बस आदी कोणतेच मार्ग सुरक्षित नसल्याने नशिबावर हवाला ठेवून प्रवास करण्याशिवाय भारतातील सामान्य नागरिकांसमोर पर्याय…