आरोपीनं लाल किल्ल्यावर काही छायाचित्रंही काढल्याचं तपासात समोर आलं आहे.
नवी दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जी २० शिखर परिषदेमुळे सरकारने सुमारे २०० रेल्वे गाड्या रद्द करण्याचा…
३१ ऑगस्टच्या रात्री मोरे यांचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळला होता.
मानखुर्द-नेरुळ अप आणि डाऊन या हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
यापुढे भुसावळ विभागात एकूण ६७ रेल्वे प्रवासी गाड्या १३० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
प्रवाशांना अधिक जलद गतीने संबंधित स्थानकावर पोहोचता यावे यासाठी मध्य रेल्वेतर्फे सुरक्षित प्रवासासह गाड्यांचा वेग अधिकाधिक कसा करता येईल यादृष्टीने…
भारतीय रेल्वेकडून कायमच प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
रेल्वे तिकीट तपासणी मोहिमेत २०२२-२३ या आर्थिक वर्षांत रेल्वेने ४६ लाख ८६ हजार प्रवाशांकडून तब्बल ३०३.३७ कोटी रुपये दंड वसूल…
रेल्वे प्रशासनाने बडनेरा, अकोला, शेगावसह मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील १३ रेल्वे स्थानकांवर ‘एटीएम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेकडून गेल्या पाच महिन्यांत ५७ लांब पल्ल्याच्या मालवाहतूक गाड्या चालविल्या जात आहेत.
पुणे रेल्वे स्थानकात आता कृत्रिम प्रज्ञेची (एआय) नजर राहणार आहे. स्थानकात अत्याधुनिक ‘इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे’ बसविण्यात येणार आहेत.
रेल्वेद्वारे मूर्तिजापूर स्थानकादरम्यान घेण्यात येत असलेल्या ‘ब्लॉक’मुळे रद्द करण्यात आलेल्या काही मेल व एक्सप्रेस पूर्ववत करण्यात आल्या आहेत.