अवकाळी पावसाने मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढले. विशेषतः जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात विजेचा गडगडाटासह जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
नाशिक जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार अवकाळी पावसाने द्राक्षासह इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री…