रत्नागिरी अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्त्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, मासे, पर्यटनासारखे अर्थव्यवस्थेचे विद्यमान प्रमुख स्रोत आणि नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या शासकीय धोरणांना सामूहिक प्रयत्नांची जोड मिळण्याची…
निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार राऊत हेच उमेदवार असणार, हे पूर्वीपासून सर्वमान्य आहे. पण राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून कोणाला उमेदवारी…
कोकणातील गणपतीपुळे समुद्रकिनारी काल व्हेल माशाचे पिल्लू आढळले होते. ३० तासांहून अधिक वेळ उलटल्यानंतरही पिल्लू अद्यापही गणपतीपुळे समुद्रकिनारीच आहे. दरम्यान…
रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्या दृष्टीने आक्रमक राजकीय पवित्र घेणं अपेक्षित होतं. पण फुटबॉलच्या भाषेत बोलायचं तर मंत्री सामंतांनी चांगला…
आधीच्या सरकारने मंजुरी दिलेल्या योजनांना सरसकट स्थगिती देण्याची भूमिका शिंदे-फडणवीस सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे लोकप्रतिधी सध्या कमालीचे नाराज…