scorecardresearch

गावांत डॉक्टर का नाहीत? खरी कारणे पाहा की..

सरकारी वैद्यकीय क्षेत्रातील ३००० रिक्त जागांबद्दलची बातमी (लोकसत्ता, ३१ ऑगस्ट) वाचली. आरोग्य संचालनालयाने खासगी क्षेत्रातील अधिक पगार हे त्यामागचे कारण…

कामगार, शिक्षकांचे लक्ष बालमजुरांकडेही हवे

‘रविवार विशेष’ (२९ ऑगस्ट) पानांमध्ये अजित अभ्यंकर व प्रभाकर बाणासुरे यांनी बदलत्या कामगार कायद्यांचा अमानवी चेहरा स्पष्टपणे उघड करून दाखविला…

अस्मिता नव्हे, जातीय अहंकाराचे आव्हान

संविधानात अनुस्यूत आरक्षणाची तरतूद मूलत: न्यायाधारित समतेच्या तत्त्वावर उभी आहे. जाती आधारित शोषण, त्यातून जन्मलेले सामाजिक तथा शैक्षणिक मागासलेपण दूर…

मध्यमवर्गाने ‘मंदीतही संधी’ शोधावी

‘खालून आग, वर..’ (२५ ऑगस्ट) हे संपादकीय वाचले. मुंबई भाग-भांडवली बाजाराचा निर्देशांक १,६२४ अंकांनी गडगडला, त्याला जागतिक घडामोडी कारणीभूत आहेत.…

क्राइम शोजपासून प्रेरणा घेतात, त्याचे काय?

‘लोकप्रभा’ १४ ऑगस्टच्या अंकातील ‘क्राइम टाइम प्राइम टाइम’ ही कव्हरस्टोरी वाचली. गुन्हेगारी विश्वावर आधारित कित्येक मालिका एखादा गुन्हा कसा केला…

नियंत्रणे हवीतच, पण..

‘मी पोर्न पाहते; तुम्ही?’ आणि ‘दर्शनमात्र पिढीची दास्तान’ या दोन लेखांतून (रविवार विशेष, ९ ऑगस्ट) कामुक ‘वाईट साईट’वर सरकारच्या बंदी…

सुमारसद्दीचा शेवट राजकीयच?

‘सुमारसद्दीची सुरुवात’ या अग्रलेखाने (३ ऑगस्ट) काही वेगळे आणि महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. गजेंद्र चौहान आणि मंडळींच्या पात्रतेबद्दल जसा…

दिंडी चालते, वारी कशी काय चालेल?

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून दररोज सकाळी नऊ ते साडे नऊ या वेळेत संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा वृत्तान्त ऐकविला जातो.

संबंधित बातम्या