ठाणे, मुंब्रा, वसई, विरार, कल्याण व डोंबिवली शहरातील सर्वेक्षणात मोठय़ा संख्येने अतिधोकादायक इमारतींची नोंद झाली आहे. या अतिधोकादायक इमारती पावसापूर्वी…
राज्यातील मोठय़ा तुरुंगातील कैद्यांना तेथील गरव्यवस्थे मुळे मानसिक आजार जडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे वृत्त (लोकसत्ता, १ जून) वाचले.तुरुंगातील कोंडवाडय़ांत क्षमतेपेक्षा…