अनेकदा आईवडिलांकडूनच मुलांच्या बाबतीत दुजाभाव राखला जातो. जवळ राहून त्यांची काळजी घेणाऱ्या अपत्यापेक्षा त्यांना परदेशी राहून कधीमधी पैसे पाठवणाऱ्या मुलांचं…
लग्नाचे सुरुवातीचे चार-पाच महिने फारच महत्त्वाचे असतात. कारण एकमेकांसोबत प्रत्यक्ष राहणं सुरू झालेलं असतं. त्या दिवसांतच एकमेकांचे स्वभाव, अपेक्षा, गरजा…