शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामध्ये अनुकूल ठरणारी आणि स्थिर उत्पादन देणारी शेती पद्धती विकसित करणे हा मुख्य संशोधनाचा विषय असला पाहिजे.
गेल्या काही महिन्यांत तांदळाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे एफएओच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याच्या किमती १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या…
निर्यात कर लागू केल्यानंतरही निर्यात सुरू राहिल्यामुळे केंद्राने सावधगिरी म्हणून आता पूर्ण निर्यात बंदी लागू केली आहे.
भारताने बिगरबासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर २० जुलैला बंदी घातली.
डोळ्यादेखत गैरप्रकार सुरू असताना ‘वीरप्पन’ याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी देखील धजावत नसल्याचे चित्र आहे.
एकेकाळी सागवान आणि दारू तस्करीसाठी कूप्रसिद्ध असलेला गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका तेलंगणातून होत असलेल्या कोट्यवधींच्या तांदूळ तस्करीमुळे पुन्हा एकदा चर्चेत…
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या प्रकरणाशी संबंधित तज्ज्ञांच्या मते, सरकार सर्व गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या योजनेवर चर्चा करीत आहे.
मलकापूर पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा दोनशे पोते तांदूळ साठा वाहनासह जप्त केला आहे.
केंद्र सरकारने १३ जूनपासून ‘खुला बाजार विक्री योजने’अंतर्गत (ओएमएसएस) राज्य सरकारांना तांदूळ आणि गव्हाची विक्री करणे बंद केले आहे.
कर्नाटक सरकारला ‘अन्न भाग्य’ योजनेची आश्वासन पूर्ती करण्यासाठी वर्षाला २.२८ लाख मेट्रिक टन तांदूळ हवा आहे. भारतीय अन्न महामंडळाकडे सध्या…
याबाबत तहसील कार्यालय मावळ येथील पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे.
भारतीय अन्न महामंडळाने नकार दिल्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणानेही तांदूळ पुरविण्यास असमर्थता दर्शविली. तर छत्तीसगड फक्त दीड लाख मेट्रिक टन…