scorecardresearch

आगामी साहित्य संमेलन वर्ध्याला, साहित्य महामंडळाच्या उद्याच्या बैठकीत शिक्कामोर्तब

५५ वर्षांनंतर वर्ध्याला हा बहुमान मि‌ळत आहे. तर, विदर्भामध्ये गेल्या अकरा वर्षांत होणारे हे तिसरे संमेलन असेल.

Girish Kuber
साहित्य संमेलनाला गालबोट, गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं भ्याड कृत्य!

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य संमेलनामध्ये शाईफेक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sahitya Sammelan nashik kusumagrajngari
नाशिक : अवकाळी पावसाचं साहित्य संमेलनावर सावट? आयोजकांची जय्यत तयारी, ‘या’ उपाययोजनांवर भर!

अवकाळी पावसाचा सामना करण्यासाठी साहित्य संमेलन स्थळी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे शेतातील बुजगावणेच – विश्वास पाटील

आपल्याकडे खोटी नाणीच जास्त चालतात, बंदा रुपय्या चालत नाही आणि तो पेलवतही नाही, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे शेतात गाडग्या-मडक्यात उभ्या…

साहित्यसंमेलन वर्षांआड घेण्यास हरकत काय? – प्रा. द. मा. मिरासदार

गेल्या काही वर्षांतील अध्यक्षांपैकी काही अपवाद वगळले तर वाङ्मयीन कर्तृत्व आहे असे सगळय़ांच्या बाबतीत सांगता येत नाही. काहींच्या वाङ्मयीन कर्तृत्वाबाबत…

साहित्य संमेलनासाठीचा २५ लाखांचा निधी परत करावा

िपपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने दिलेला २५ लाख रुपयांचा निधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सरकारला परत केला पाहिजे,…

साहित्य महामंडळाला आता युवा संमेलनाचे वेध

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यापातून मोकळे झाल्यानंतर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आता युवा संमेलनाचे वेध लागले आहे.

कवितांचा आनंद लुटणाऱ्या रसिकांनी अनुभवली गुलजार सांज

गुलजार यांच्या चाहत्यांसाठी सहित्यसंमेलनातील शनिवारची सायंकाळ पर्वणी ठरली. सर्व वयोगटांतील रसिकांनी मंडप भरून गेला होता. मुलाखतीच्या साचेबद्ध प्रश्नोत्तरांना बाजूला ठेवूनही…

पवार, मोरेंनी फटकारले, मुख्यमंत्री आधीच निघून गेले

पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करणारे डॉ. श्रीपाल सबनीस यांना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी…

साहित्यिकांनी राजकारण्यांचे अनुकरण करू नये- शरद पवार

साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये. मते मिळविणे हे आमचे काम आहे. साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये, अशा शब्दांत माजी केंद्रीय…

Shrikant Sabnis, श्रीपाल सबनीस
डॉ. सबनिसांकडून माध्यमे लक्ष्य; आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला

प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा खांब आहे की तिरडीचा बांबू? असा सवाल करून साहित्यसंमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणात शनिवारी…

मुख्यमंत्र्यांसमोर सीमावासी नागरिकांची घोषणाबाजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे साहित्यसंमेलनाच्या ठिकाणी आगमन होत असताना बेळगाव येथील सीमावासी नागरिकांनी त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या मागण्यांचा संदर्भ देऊन…

संबंधित बातम्या