scorecardresearch

सुरस आणि चमत्कारिक

ग्रेग मॉर्टेन्सन. बेस्ट सेलर म्हणून जगभरात गाजत असलेल्या ‘थ्री कप्स ऑफ टी’ या पुस्तकाचा लेखक. हे पुस्तक पाकिस्तानमधील काराकोरम या…

नुसतेच वाळलेले गवत

मिलिंद बोकील यांच्या ‘गवत्या’ या कादंबरीने दोन बाबी प्रामुख्याने अधोरेखित केल्या आहेत. एक- मिलिंद बोकील हे कादंबरीकार नसून त्यांचा िपड…

गाडगीळांच्या अखेरच्या सुंदर कथा

१९ ४६-४७ पासून ‘नवकथालेखक’ हे आपल्या नावामागे लागलेलं विशेषण गंगाधर गाडगीळ आजतागायत टिकवून आहेत. १९४० पासून ते आता त्यांच्या मरणोत्तर…

दुखरेपण एक्सलन्सच्या एव्हरेस्टवर!

आज भारतीय इंग्रजी लिखाणाला जी बाजारी मागणी आलीय, त्यात या तथाकथित भारतीय, हिंदू संस्कृतीचे बुरखे फाडणारी, इथल्या अस्पृश्यतेचे, जातीयतेचे, बाबासाहेबांच्या…

वाचू आनंदे : चित्रकथांची मेजवानी

वेगवेगळे प्राणी आणि पक्षी पाळण्याची अनेक बालमित्रांची इच्छा असते. या प्राणी-पक्ष्यांशी मैत्री करावी, त्यांच्याशी गप्पा माराव्यात, त्यांना खाऊपिऊ घालावे, असे…

शॉर्टफिल्मची अबकडई

दृश्यमाध्यमात होणारे बदल हा आजच्या काळातील एक महत्त्वाचा विषय आहे. झपाटय़ाने बदलणारे तंत्रज्ञान हे प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठत असतानाच सहजगत्या…

वारुळातील रोमांचक सफर

सापांच्या गोड गाठीभेटींचा अनुभव तसा कधी ना कधी प्रत्येकाच्या वाटय़ाला येतोच. मात्र अशा अनुभवांना ज्ञान, विज्ञान, माहिती व मनोरंजनाच्या वाङ्मयीन…

९५ वर्षांच्या सुपरवुमनचा दाद देण्याजोगा प्रवास!

वयाची नव्वदी पार केलेल्या डॉ. लीला गोखले-रानडे यांचे ‘माझी गोष्ट’ हे आत्मकथन म्हणजे एका विशाल कालपटातील त्यांच्या वाटचालीचे चित्रण आहे.…

परराष्ट्र धोरणाची मीमांसा

भारताचा आर्थिक विकास, वैश्विकीकरणामुळे वाढणारे आंतरराष्ट्रीय संबंध, वाढणारे संरक्षण दल आणि वाढता संरक्षण खर्च, व्यापक आकारामुळे हवामानबदलासारख्या विषयांवर पडणारा प्रभाव…

‘भुवनम्’ आख्यान

पाणी हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा केंद्रबिंदू आहे. किंबहुना, अनादि अनंत अशा अवकाशाच्या पोकळीतील कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता केवळ तिथं…

उफराळीत अडकलेल्या कृषिसंस्कृतीची शोकान्त कथा

म. जोतीराव फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ लिहून आज सव्वाशे र्वष उलटून गेली. या सव्वाशे वर्षांत भारतातला- विशेषत: महाराष्ट्रातला शेतकरी ‘सुधारला…

अस्वस्थ वर्तमानाची कहाणी

आनंद विनायक जातेगांवकर यांची सत्तरीच्या दशकातील महत्त्वाचे कथाकार म्हणून ओळख आहे. लक्षणीय व वेगळ्या संवेदनेची कथा त्यांनी लिहिली आहे. मध्यमवर्गीय…

संबंधित बातम्या