scorecardresearch

संपादकीय

हे सलग गेली दोन-तीन र्वष सुरू आहे. देश कोणत्या ना कोणत्या लाटेवरच आहे. गेल्या वर्षी अण्णा हजारे यांची लाट होती.…

१८७. भूक

चित्ताचं काम आहे परमतत्त्वाचं चिंतन, मनाचं काम आहे परमतत्त्वाचं मनन, बुद्धीचं काम आहे विवेक, अर्थात परमतत्त्वाचं ग्रहण म्हणजेच शाश्वताची निवड…

९३. जीवनदृष्टी

जीवनातील गोंधळ संपायला हवा असेल, अतृप्ती संपायला हवी असेल तर बुद्धी, क्रियाशक्ती आणि अंतर्मुख होऊन आत्मनिरीक्षण करण्याची शक्ती या तिन्ही…

६३. सावली

साउली सरिसीच असे। परी असे हें नेणिजे जैसें। स्त्रियेचें तैसें। लोलुप्य नाहीं।। सावली बरोबरच असते, पण तिच्याकडे लक्ष नसतं.

२५. निवृत्तीचा दास

सद्गुरू माझं संपूर्ण जीवन आत्मज्ञानानं भरून टाकतील. समस्त अपूर्णता त्या ज्ञानानंच ओसरेल आणि जीवन पूर्णतृप्त होईल.

५. ॐ चे भाषिक रूप

ॐ नमोजी आद्या, या श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीतील पहिल्या चरणाच्या अनुषंगानं आपण ॐ चा विचार करीत आहोत.

३. पंचारती

ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।। कुणी म्हणेल, ही सद्गुरूंची वंदना कशी आणि का? याचं उत्तर फार दीर्घ…

२५५. मागणं

शेवटचा भाग सुरू करीत असताना कालच्या भागाबद्दल एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. भावप्रवाहात जे लिहिलं, त्यातून श्रीमहाराज पुन्हा दुसऱ्या रूपात…

२५४. साक्षात्

जीवनात श्रीमहाराजांनी प्रवेश केला. गढूळ पाण्यात तुरटी फिरली की पाण्याचा एकही अंश तुरटीच्या प्रभावातून सुटत नाही. तसं गढूळ जगण्यात श्रीमहाराज…

२५३. अमृतघटिका

आपल्या आयुष्यातलं अखेरचं निरूपण संपवून महाराज आसनावर बसले तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता. लोकांनी त्यांच्या पायी माथा टेकवून त्यांचं…

२५२. भजनाचा शेवट आला..

बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण नवमी (रविवार, २१ डिसेंबर १९१३) श्रीमहाराजांनी अगदी सूचकपणे निरवानिरव केली.

२४८. नामकृपा

एखाद्या गोष्टीची आपल्याला आठवण नसते, पण तिचं नाव निघताच आठवण होते. आज आपल्याला प्रपंचाचं अहोरात्र स्मरण आणि भगवंताचं विस्मरण आहे.

संबंधित बातम्या