scorecardresearch

१६९. भावबळ

सद्गुरूने जवळ केल्यावर आणि त्यांच्याकडून सत्याचं ज्ञान झाल्यावर ते आपल्यात पक्कं मुरल्याशिवाय आणि आचरणात आल्याशिवाय दुसऱ्याला सांगण्याची ऊर्मी घातक आहे,…

१६८. भक्त

मन्मना भव! तुझं मन आणि माझं मन एक कर, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. नंतर, भव मद्भक्तो! म्हणजे माझा भक्त हो.

१६६. मनोभेद

भगवंत अर्जुनाला सांगतात, माझे आणि तुझे मन एक कर. माझा भक्त हो. मलाच समर्पित हो. मग तुझ्या माझ्यात भेद राहणार…

१६५. सर्वधर्मान्!

सर्व भावानिशी सद्गुरूंना शरण जाणं आणि सर्व धर्म सोडून सद्गुरूंना शरण जाणं, हे एकच आहे. एकदा गुरुदेवांना विचारलं, भगवंत ‘सर्व…

१६४. सर्वभावेन!

खरा सहवास घडला तर त्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही! श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘संतांचा सहवास। याहून भाग्य नाही दुसरे खास।। संतचरणी विश्वास।

१६३. निर्विषय

आपलं जगणं सहवास विषयांनी भारलेलं असतं आणि विषयांच्या पूर्तीसाठीच जीवन आहे, या एकाच विचारानं प्रेरित होऊन आपण जगत असतो.

१६०. निजज्ञान

श्रीतुकाराम महाराज म्हणतात, नारायणें दिला वसतीस ठाव। ठेवूनियां भाव ठेलों पायीं।। श्रीसद्गुरुंनी वसतीस ठाव दिला,

१५९. भाव आणि कृती

श्रीसद्गुरूंनी मला त्यांच्याजवळ ठाव दिला, त्यांच्याजवळ राहू दिलं, त्यांचा सहवास दिला. मग मी काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी जे केलं…

१५५. मरण

श्रीतुकाराम महाराज म्हणतात- ‘‘आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां। तो झाला सोहळा अनुपम्य।। १।। आनंदें दाटलीं तिन्ही त्रिभुवनें। सर्वात्मकपणें भोग झाला।।…

१५४. दत्तक

वासनेत जन्माला येऊन देवाला दत्तक गेल्यावर आपले मरण आपल्या डोळ्यांना दिसेल, असं श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. पूर्वीच्या काळी दत्तकप्रथा होती. मूलबाळ…

१५२. गृहयुद्ध

वेषांतर आणि शब्दज्ञान एवढय़ानं काहीच साधणार नाही. वृत्त्यांतर आणि ज्ञानानुभव यानंच साधेल आणि त्यासाठी आजची आपली मनोरचना बदलावीच लागेल. आपल्या…

१५१. मुखवटा

पू. तात्यासाहेब केतकर यांच्या माध्यमातून लोक श्रीमहाराजांचा वाणीरूप सत्संग अनुभवत होते, त्या काळची गोष्ट आहे. एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने श्रीमहाराजांचा…

संबंधित बातम्या