सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या ५३ गावांना हक्काचे पाणी देण्यासाठी टेंभू योजनेच्या सुधारित प्रस्तावाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता…
सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर कारखाना व्यवस्थापन हाती असलेल्या दत्त इंडियाने प्रतिटन ३१४१ रूपये देण्याचे मान्य केले. यामागे…