शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी राज्यभरात घेण्यात आली होती. त्यात पाचवीच्या ५ लाख ३२ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
पुणे ज्ञान समुहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रिया नागराज यांनी या बाबत माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्यास वीस जून ही मुदत होती. ती आता ५ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे.
वैभवची शिकण्याची धडपड बघून राजु केंद्रे यांने त्याला विदेशातील शिष्यवृत्तीविषयी माहिती देऊन तीच्या साठी प्रयत्न करायला सांगीतले.
अनेक विद्यार्थ्यांकडून अद्यापही कागदपत्रांची पुर्तता झालेली नसल्याने अर्ज करण्यासाठी थोड्या दिवसांची मुदत देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून करण्यात येईल.
Youth For India Fellowship 2023: युथ फॉर इंडिया फेलोशिप दरम्यान तरुणांना ग्रामीण वातावरणात काम करण्याची संधी मिळणार आहे. ३२ वर्षांपर्यंतचे…
शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीत घट दिसून येत असल्याने शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना परीक्षा परिषदेने खबरदार केले आहे.
उच्च शिक्षण विभागाने प्रलंबित अर्जाच्या प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत पडताळणीसाठी सुमारे १४ हजार ५७७ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती…
केंद्र व राज्य शासनातर्फे मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) शिष्यवृत्ती दिली जाते.
ऑनलाइन अर्ज करूनही राज्यातील एक लाख २३ हजार विद्यार्थांचे शिष्यवृतीचे अर्ज महाविद्यालयांनी प्रलंबित ठेवले असल्याचे समोर आले आहे. समाज कल्याण…