scorecardresearch

एक दुर्दम्य सत्यशोधक

स्वतंत्र भारतातील शेतकरी चळवळीत शरद जोशी यांचे स्थान अनन्यसाधारण असून नव्या राजकीय पर्वातही शेतकऱ्यांची ससेहोलपट होऊ नये यासाठी आजही ते…

शरद जोशी यांना कृषी पुरस्कार

‘कृषी औद्योगिक समाजरचना व व्यवस्थापन प्रशासन’ क्षेत्रातील कामगिरीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पारितोषिकासाठी ज्येष्ठ कृषितज्ज्ञ आणि शेतकरी नेते शरद…

शरद जोशी यांना यंदाचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार

मारवाडी फाऊंडेशनतर्फे दरवर्षी देण्यात प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार या वर्षी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार शरद जोशी यांना…

गारपीटग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी – शरद जोशी

शेती मालाचे किमान मूल्य कमी होऊ नये, त्याचप्रमाणे गारपीटग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी याबाबत भारत सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती…

‘बदलता महाराष्ट्र’मध्ये शरद जोशी, बाळासाहेब विखे-पाटील, उमेशचंद्र सरंगी

‘बदलणाऱ्या महाराष्ट्रा’चा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’ने सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात राज्यातील शेती क्षेत्रातील सद्यस्थितीचा…

शरद जोशींच्या निष्ठावंतांची राजकीय पक्षांशी मैत्री

शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांचे एकेकाळी सहकारी राहिलेल्या व आता राजकीयदृष्टय़ा स्वतंत्र अस्तित्व राखणाऱ्या नेत्यांनी इतर पक्षांशी मैत्री करीत…

शेतकरी संघटनेचे पानफूल आंदोलन

शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी जिल्ह्यात सेलू, जिंतूर व परभणी येथे अभिनव आंदोलन केले. प्रवाशांना पानफूल व छापील…

ठिबकशिवाय असणारा ऊस पेटवून द्या – शरद जोशी

आक्रमक आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस हे पीक अधिक पाण्याचे असल्याने ठिबक सिंचनाशिवाय असणाऱ्या ऊस पिकाला पेटवून…

पीकरचनेत बदलासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन- शरद जोशी

पश्चिम घाटातून पाणी पळविले जाते. नेत्यांनी हे पाणी मराठवाडय़ात आणताना उसाला अधिक मिळावे, असे प्रयत्न केले. त्यामुळे ज्या भागात पाणीटंचाई…

शरद जोशी यांना जळगाव राष्ट्रवादीचे आव्हान

केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणारे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी…

दुष्काळापेक्षा शेतकरीविरोधी सरकारी धोरणांचे संकट अधिक – शरद जोशी

सध्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत आहे, परंतु या दुष्काळापेक्षा सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्यामुळे त्याचे अधिक संकट शेतकऱ्यांसमोर आहे, असे प्रतिपादन…

संबंधित बातम्या