रविवारपासून सुरु होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी राहुल, अय्यर आणि पंत यांच्या संघातील स्थानाबद्दल माजी निवडसमिती सदस्याने प्रश्न उपस्थित केले आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधारपदाची जबाबदारी सध्या शिखर धवनच्या खांद्यावर आहे. त्याच्या नेतृत्वावर माजी प्रशिक्षक शास्त्री यांनी भाष्य केलं आहे.