आगामी लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची असून त्यासाठी निवडणूक जिंकण्याच्या सूत्रानुसारच उमेदवार दिले जाणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
आत्महत्यांच्या लागोपाठ घटनांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर हादरले असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तिन्ही दुर्दैवी मृत तरुणींच्या घरी जाऊन…
सोलापूर हे खेडे असल्याच्या वक्तव्यावरून भाजपच्या दोन आमदारांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. भाजपाचे आमदार सुभाष देशमुख आणि दुसरे…