scorecardresearch

शेतकऱ्याचा मुलगा दहावीत अव्वल

उत्तर प्रदेशातील दहावी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान गणिताच्या पेपरच्या आधी मी कासगंज बाजारात मागील वर्षाचा राहिलेला मटार विकत होते, हे उद्गार आहेत…

दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी करीअरविषयी हेल्पलाइन

दहावी व बारावीतील ग्रामीण विद्यार्थ्यांना पुढील करीअरविषयी तसेच आवडीच्या शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते.

परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी करण्यात येईल – विनोद तावडे

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्णपणे बंद करण्याची भूमिका नाही. मात्र, पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे ९० टक्के विद्यार्थी हे पदवीलाच प्रवेश घेणार…

गरीब विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी !

परीक्षेला जाण्याची ना स्वतंत्र व्यवस्था, ना पालकांना सवड; बसने जावे तर नेहमीप्रमाणे तुडुंब गर्दी.. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था…

दहावीचे अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी

दहावीच्या पुनर्परीक्षार्थी आणि खाजगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेने केली आहे.

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर

शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

२६ सप्टेंबरपासून दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ त्यासाठी सज्ज झाले…

दहावी, बारावीच्या ऑक्टोबरची परीक्षा एक दिवसाआड घेण्याचे धोरण रद्द

या वर्षी या परीक्षा २६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा ११ ऑक्टोबपर्यंत, तर बारावीची परीक्षा १८ ऑक्टोबपर्यंत चालणार आहे.

एका बदलामुळे गुणवंताचे ‘लाख’ मोलाचे नुकसान

ओंकार बालाजी भंडारे यास दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळाले. त्यानुसार, त्याला पालिकेचे लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने…

पुनर्मूल्यांकनात गुण वाढलेल्या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीत प्रवेश देण्यास नकार

ज्या विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत आणि त्यांना महाविद्यालय बदलायचे आहे, अशा विद्यार्थ्यांनी मंगळवार आणि बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात संपर्क साधावा.

पायात लेखणी तरीही उमटली कागदावर अक्षरे देखणी!

बालपणीच्या एका अपघातामुळे गमवावे लागलेले दोन्ही हात.. संकट हीच संधी मानून त्याने पायाशीच दोन हात करीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन…

संबंधित बातम्या