यात किती कारखाने तग धरतील हे पुढील महिन्यातच स्पष्ट होणार आहे.
सहा साखर कारखान्यांना ५४९.५४ कोटींचे कर्ज उपलब्ध करून देताना या कारखान्यांच्या संचालकांना व्यक्तिगत मालमत्ता तारण ठेवण्याच्या अटीतून सूट दिली होती.
साखर कारखान्यांच्या रिकव्हरीची तपासणी करण्याचं काम वसंतदादा शुगर इनस्टिट्युटला दिली आहे. यावरून राजू शेट्टींचा शरद पवार आणि राज्यातील साखर कारखनदारांना…
धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेच्या ६६ व्या सर्वसाधारण सभेत भाडेकरारनाम्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती देण्यात आली.
राज्यातील साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रुपये देण्याबाबत कारखानदारांना आदेश द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी…
निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे. चालू वर्षात पाऊस सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमी झाल्यामुळे उसाच्या शेतीचे प्रचंड…
राज्य सरकारने यापूर्वी अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना कर्जाची उभारणी करण्यासाठी शासकीय थकहमी देण्याची भूमिका घेतली होती.
कारखानदारांची कोंडी करण्याचा निर्णय आठच दिवसात मागे घेण्याची नामुष्की मंगळवारी महायुती सरकारवर ओढवली.
सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील हा कारखाना आता व्यंकटेश शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड ने हा विकत घेतला आहे.
कर्ज हवे असेल तर सहकारी संस्थांवर आमचा संचालक नेमावा लागेल, अशी अट केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास निगमने (एनसीडीसी) लागू…
शरद कारखान्याच्या क्षारपड मुक्ती प्रकल्पासाठी सरकारसुद्धा ८० टक्के अनुदान देत आहे. अशी घोषणा माजी आरोग्य राज्यमंत्री कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राजेंद्र…
भाजपा आमदार राहुल कुल यांना सरकारने भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांतील गैरव्यवहारप्रकरणात क्लिनचीट दिली आहे. यावरुन संजय राऊत यांनी संताप…