scorecardresearch

sugar factory leadership
सहकारातही वारसदारांच्या हाती सूत्रे देण्याचा पायंडा पडू लागला

राजकीय वारसा कुटुंबातील व्यक्तींनाच देण्याचा पायंडा पडला असताना आता सहकार क्षेत्रातील कार्याचाही वारसा वारसदारांच्याच हाती देण्याचा पायंडा रुजू झाला आहे.

sugarcane mill in maharashtra
राज्य सरकारने सहकारी संस्थेच्या कायद्यात सुधारणा केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी नाराज का झाले?

राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार सक्रिय नसलेल्या सदस्यांची प्राथमिक सदस्यता काढून घेता येणार आहे. त्यांना संस्थेच्या किंवा सोसायटीच्या निवडणुकीत मतदान करता…

construction of sugar factory
साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटरची अट शिथिल? शेतकरी कंपन्यांच्या इथेनॉल निर्मितीसाठी धोरण

राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी,ऊस वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

sugar factory chimany
सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी संचारबंदी जारी

सोलापूरच्या विमानसेवेला कथित अडथळा ठरलेली श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या चिमणीचे अनधिकृत ठरविण्यात बांधकाम पाडण्याची प्रक्रिया सुरू…

sugar factory owners in Maharashtra
साखर कारखानदारांची २०० कोटींची फसवणूक; मुकादम, वाहतूकदारांमुळे ऊसतोडणी मजुरांचे हाल

दरवर्षी ऊसतोडणी करारातील पाच टक्के रक्कम बुडीत जाते. पण, यंदा हे प्रमाण वाढले आहे.

sugar mills owned by BJP leaders
भाजपच्या ‘साखर सम्राटां’ना ५५० कोटींची खिरापत; राज्य शासनाकडून कर्जाचे प्रस्ताव मंजूर

शेतकऱ्यांना ऊसाची रास्त आणि किफायतशीर रक्कम (एफआरपी) देण्यासाठी काही कारखान्यांना निधीची चणचण भासत आहे.

Manganga Sugar Factory
सांगली: भाजपच्या माघारीने माणगंगा कारखाना शिवसेनेच्या ताब्यात

माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपच्या देशमुख गटांने धक्कादायकरित्या माघार घेतल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) तानाजी पाटील यांच्या गटाचे सर्व संचालक…

Vikhe Thorat face to face
साखर कारखाना निवडणुकीत विखे-थोरात प्रथमच आमने-सामने

अहमदनगर जिल्ह्याला विखे-थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्य नवीन नाही, मात्र गणेश कारखान्याच्या निमित्ताने महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी…

highest rate sugar factory
कोल्हापूरमध्ये सर्वाधिक दर देणाऱ्या साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम संपल्यानंतर आता कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे.

संबंधित बातम्या