scorecardresearch

ethanol blending
विश्लेषण : इथेनॉल उत्पादनावर काळे ढग का?

केंद्र सरकारने उसाचा रस किंवा साखरेच्या पाकापासून थेट इथेनॉल निर्मिती करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे इथेनॉल निर्मितीवर विपरीत परिणाम होण्याची…

ethanol blend to fifteen percent
इथेनॉल मिश्रण पंधरा टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट दुरापास्त, निर्बंधांमुळे उत्पादनात तुटीची शक्यता

यंदा उसाच्या गळित हंगामापूर्वी ७६६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचा अंदाज होता. पण, निर्बंधांमुळे इतके उत्पादन होण्याची शक्यता नाही.

rate to sugarcane sangli
सांगलीत ऊसाला ३१७५ रुपयांचा दर देण्याचा निर्णय

यंदाच्या हंगामात ऊसाला प्रतिटन एक रकमी ३ हजार १७५ रुपये देण्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी झालेल्या साखर कारखानदार व शेतकरी संघटनेच्या…

Indian Reverses Ban on Sugarcane Juice To Make Ethanol then Sugar Stocks Surge Up To Eight Percent
ऊसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे अन् साखरेच्या साठ्यात आठ टक्क्यांपर्यंत वाढ!

इथेनॉल बनवण्यासाठी ऊसाच्या रसाच्या वापरावरील बंदी मागे घेताच आज साखरेचा साठा आठ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

raju shetty reacts on withdraws of sugarcane export ban ordinance
इथेनॉल निर्मिती निर्बंध केंद्राकडून अखेर मागे; “उशीरा सुचलेले शहाणपण”, राजू शेट्टींचा टोला

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी १५ दिवसांच्या आतच मागे घेतली आहे. महाराष्ट्रातून सर्वपक्षीय नेते आणि साखर कारखानदारांनी या निर्णयाला…

kolhapur bidri sugar factory, rate of rupees 3407 per ton for sugarcane
कोल्हापूर : बिद्री कारखान्याचा राज्यात सर्वाधिक ऊस दर; प्रतिटन ३ हजार ४०७ रुपये देण्याची के.पी. पाटील यांची घोषणा

बिद्री साखर कारखाना गेली काही वर्ष ऊसाला राज्यात सर्वाधिक दर देत आहे . सर्वाधिक दर देणारा कारखाना अशी या कारखान्याची…

How serious is the decision to ban ethanol production
विश्लेषण : इथेनॉल उत्पादन बंदीचा निर्णय किती गंभीर?

केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करण्यावर बंदी घातली आहे. महाराष्ट्र साखर आणि इथेनॉल उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य आहे. या…

Raju Shetty, protest, 36 hours, Dutt India Pvt. Ltd sangli, sugarcane
तब्बल ३६ तासांनंतर राजू शेट्टींचे आंदोलन मागे, दत्त इंडियाने अधिक दर देण्याचे केलं मान्य

एफआरपी अधिक १०० रुपये प्रती टन मिळावेत अशी मागणी होती. दत्त इंडिया कारखाना प्रशासनाकडून मान्य करण्यात आली.

Ajit Pawar Amit Shah
गडकरींपाठोपाठ अजित पवार आता अमित शाहांना भेटणार, कारण काय? उपमुख्यमंत्री म्हणाले…

महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न चांगलाच तापला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने राज्यातले कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

raju shetty appeals pm modi
इथेनॉल मिश्रणाच्या निर्णयात हस्तक्षेप करा, राजू शेट्टी यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नी तातडीने ऊपाययोजना करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी निवेदनाद्वारे…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×