स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उसाचे पैसे मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम उधळणार असल्याची घोषणा शनिवारी केली.
राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात…
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील ऊसाला एफआरपी शिवाय जादा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी येथे झालेली…