मतदानावेळी व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅट मधील सर्वच पावत्यांची मोजणी करावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाला याचिकेद्वारे करण्यात आली…
प्राप्तिकर विभागाने न्यायालयात दिलेल्या आश्वासनामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांचे प्रकार बदलले आहेत. तंत्रज्ञानावर आधारित गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे बदललेल्या ट्रेंडमुळे आता यंत्रणांसमोर मोठं…
काही मुस्लीम संघटना व्यासजी तळघरातील पूजेच्या आणि त्यासंबंधीच्या वाराणासी जिल्हा न्यायालयाच्या आदेशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर…
निश्चलनीकरणाच्या निर्णयला आव्हान देणाऱ्या याचिकांवर गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती.
मी दलित असल्यामुळेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदापर्यंत पोहोचू शकलो, असेही न्या. भूषण गवई म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांची योजना बंद करण्याच्या तीन दिवस आधी केंद्र सरकारने १० हजार कोटींचे रोखे छापण्याचे आदेश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना देशातील ६०० वकिलांनी पत्र लिहून न्यायासंस्थेवर दबाव टाकणाऱ्या गटाबद्दल चिंता व्यक्त केली. या पत्रानंतर…
देशभरातील ६०० वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून विशिष्ट लोकांचा गट न्यायालयावर राजकीय दबाव आणत असल्याचा आरोप…
एखाद्या व्यक्तीला जामीन देताना त्याला राजकीय कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही, अशी अट घालणं, हे त्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन…
इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’वर गंभीर आरोप केल्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील याचिकाकर्ते सिब शंकर दास हे ओडिशामधील बेहरामपूर महापालिकेचे महापौर म्हणून निवडून आले आहेत.