scorecardresearch

…त्यामुळे ३१ जानेवारीपूर्वी जयशंकर यांची नियुक्ती आवश्यक होती – सुषमा स्वराज

एस. जयशंकर यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती होणार असल्याची माहिती आपण स्वतः माजी परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांना दिल्याचा खुलासा परराष्ट्रमंत्री…

पाकिस्तानचा भारतद्वेष सुरूच

पाकिस्तानने दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणे आणि भारतद्वेषाचा प्रचार करणे सुरूच ठेवले असून, देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले…

आता गरज मानवतेसाठी संघटित होण्याची

सिडने शहरातील ओलीस-नाटय़ व पाकिस्तानातील पेशावरमधील शाळेवर झालेल्या नृशंस हल्ल्याविरोधात मानवतेच्या स्थापनेसाठी लढणाऱ्यांनी हातात हात घेऊन दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सज्ज…

गीतेचा स्वराजाध्याय

या मंडळींना ना गीतेत रस आहे ना तत्त्वज्ञानात. कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजात दुफळी माजवून आपला सत्ताखुंटा अधिकाधिक बळकट कसा…

भगवद्गीता राष्ट्रीय ग्रंथ करण्याचा प्रस्तावावर टीका

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा ‘भगवद्गीता’ हा राष्ट्रीय ग्रंथ करण्याचा विषय मांडल्याने सर्व विरोधी पक्ष सरकारवर संतप्त झाले आहेत.

भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्याच्या मुद्यावर विरोधकांची टीका

भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्यात यावे, या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या विधानाचे पडसाद आज विधिमंडळ परिसरातही उमटले.

डिप्रेशनमध्ये आहात? मग गीता वाचा – सुषमा स्वराज यांचा सल्ला

भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करण्याची मागणी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी दिल्लीतील एका सभेमध्ये केली.

हात जुळले, मने दूरच.. हाताबरोबर मनेही जुळावीत – राजनाथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सार्क परिषदेच्या वेळी हस्तांदोलन केले असले तरी ते पुरेसे नाही

इसिसच्या ताब्यात असलेल्या भारतीयांबाबत स्वराज आशावादी

इराकमध्ये दहशतवाद्यांच्या कैदेत असलेले ३९ भारतीय जिवंत असल्याची आशा आहे. इराकच्या आयएसआयएस या संघटनेच्या दहशतवाद्यांनी भारतीयांना बंधक बनवले होते.

इराकमध्ये ‘इसिस’कडून ३९ भारतीयांची हत्या?, सुषमा स्वराज यांनी वृत्त फेटाळले

इराकमधील इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया(आयएसआयएस) या दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी ३९ जणांची हत्या केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने…

आजपासून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मॉरिशसच्या दौऱ्यावर

उभय देशांमधील ‘कायदेशीर हित’ समोर ठेवूनच मॉरिशसबरोबरच्या परस्पर करविषयक करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील, असे भारताच्या वतीने शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.

संबंधित बातम्या