scorecardresearch

राज्याचा कृषीदर पवारांना टिकविता आला नाही

महाराष्ट्राचा कृषी विकासदर आघाडीवर होता, या राज्याचे कृषिमंत्री शरद पवार हे असूनही त्यांना राज्याचा कृषिविकास दर टिकविता आला नाही.

राज्याचा विनाश घडविणा-या दोन्ही काँग्रेसला सत्तेवरून हटवा

देशात सर्वच क्षेत्रात प्रगतीशील समजले जाणारे महाराष्ट्र राज्य गेल्या पंधरा वर्षांत पिछाडीवर राहिलेले आहे. राज्याचा विनाश घडविणा-या राष्ट्रीय काँग्रेस व…

‘मातोश्री’वरून होणारी टीका यातनादायी- सुषमा स्वराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल श्रद्धा व्यक्त करीत असताना ‘मातोश्री’वरून आम्हाला ‘अफझलखानाची फौज’ ठरविणारी टीका यातनादायी असल्याचे मत परराष्ट्रमंत्री…

भारत,चीनचे सैन्य लडाखमधून मागे

लडाख सीमेवर चीनच्या सैन्याने केलेल्या घुसखोरीचा प्रश्न भारत आणि चीनने सोडविला आहे. सैन्य माघारी घेण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली असून ही…

भारतातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ही गुंतवणूकदारांना संधी

पायाभूत सुविधा असोत किंवा उत्पादक क्षेत्र भारतात तुम्हा सर्वाचे स्वागत आहे, अशा शब्दांत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी विविध…

हुरियतशी जवळीक साधून पाकिस्ताननेच संबंध बिघडवले- स्वराज

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उभय देशांतील संबंधांना बळकटी आणण्याच्या दृष्टीने पाकिस्तानला नवे संकेत दिले होते मात्र, फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी पाकने…

काबूलची साद

जिहादी बंडखोरांच्या इसिस संघटनेने दिलेली खिलाफतची हाक, अल कायदाने भारतात आपली ‘शाखा’ काढण्याची केलेली घोषणा आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा…

भारत- अफगाणिस्तान संरक्षण क्षेत्रात सहकार्य

सध्या युद्धाने ग्रस्त असलेल्या अफगाणिस्तानचे समर्थ, स्वतंत्र आणि समृद्ध देशात रूपांतर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या अफगाणी नागरिकांना भारतातर्फे सर्वतोपरी सहकार्य देण्यात…

भारत-पाक चर्चा प्रक्रियेला पूर्णविराम नाही -स्वराज

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमधील संबंध सुधारावेत यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले. मात्र पाकिस्तान संवाद प्रक्रियेत अडथळे निर्माण करत…

अरब देशांमधील वाढता मूलतत्त्ववाद चिंताजनक

भारत आणि अरब राष्ट्रे यांच्यातील संबंध सौहार्दतेचे राहावेत यासाठी मध्य-पूर्व राष्ट्रांमध्ये स्थैर्य आणि शांतता असणे गरजेचे आहे. या राष्ट्रांमधील ‘अरब…

भारत आणि अमेरिका हे २१ व्या शतकातील नैसर्गिक भागीदार -जॉन केरी

भारत आणि अमेरिका हे २१ शतकातील विकासाच्या क्षेत्रातील नैसर्गिक भागीदार असून भारताच्या भूमिकेचा आम्ही आदर करतो, असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री…

परराष्ट्र धोरणात बदल नाही- स्वराज

भारताच्या परराष्ट्र धोरणात कोणताही बदल झालेला नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात जशी भारताची भूमिका होती, तशीच आताही आहे, असे…

संबंधित बातम्या