स्वाइन फ्लूच्या साथीने राज्यातील प्रभाव वाढवला असून आतापर्यंत सहाशेपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्याही साडेसहा हजारापेक्षा अधिक…
सातत्याने बदलत जाणाऱ्या हवामानामुळे मुंबई आणि उपनगरात सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाच, स्वाइन फ्लूनेही धोक्याची घंटा वाजविण्यास सुरुवात…
सध्या राज्यात कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवावे लागलेल्या २६ स्वाइन फ्लू रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे १६ रुग्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णालयात दाखल आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्ल्यूच्या आजाराचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव होत असून गेल्या दोन महिन्यांत तिघांचा या आजाराने मृत्यू झाला असून….