भाजपाने ४०० जाण्याचा केलेला दावा खोटा असून त्यांना जर एवढ्या जागा मिळवायच्या असतील तर शेजारच्या राष्ट्रातही निवडणूक लढवावी लागेल, असा…
शाळेने भगवे कपडे परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारल्याची बातमी आसपासच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केले जाऊ…
दोन ओळखपत्रे, दोनदा मतदान; नेमकं प्रकरण काय? | Voting | Loksabha Elections
महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील १४ गावांतील सुमारे चार हजार मतदारांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दोनदा मतदान करण्याचा अधिकार असणार आहे.…
तेलंगण म्हणजे देशामध्ये आर्थिकदृष्टय़ा आघाडीवर असलेल्या राज्यांपैकी एक राज्य. लोकसभा निवडणुकीत येथील परिस्थितीचे वर्णन करायचे झाल्यास, देशातील काँग्रेसला सर्वाधिक अनुकूल…
दरोडा टाकण्यासाठी घरात शिरलेल्या चोरांना माय-लेकींनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केल्याची घटना हैदराबाद शहरात घडली.
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने के कविता यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यांना दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात…
भाजपाच्या माजी प्रदेश अध्यक्ष सौंदरराजन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपला राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपतींना पाठवल्याचं सांगितलं जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व संजय सिंग यांनादेखील अटक करण्यात आली आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री…
के कविता नेमक्या कोण आहेत? आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? याविषयी जाणून घेऊया.
तेलंगणा पोलिसांकडून गरुड पक्षाला शत्रूच्या ड्रोनला कसे रोखायचे? यासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून याची यशस्वी चाचणीदेखील करण्यात आली.
कर्तव्य बजावताना अधिकाऱ्याबरोबर घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे