‘डेव्हिल्सथ्रोट’चा अनुभव थरार निर्माण करणारा तर इग्वासू धबधब्याच्या अजस्र धारेखालून बोटीनं नखशिखान्त भिजत जाण्याचा अनुभव काळजाचे ठोके वाढवणारा!’’ सांगताहेत लेखिका…
नवी मुंबई पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी हे प्रकरण गंभीर असून संबंधित प्रकरणामुळे ओला व उबेर कंपनीच्या प्रवासी वाहतूकीमधील सुरक्षितेतकडे…
उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्हा नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हा जिल्हा विंध्य आणि कैमूर डोंगरांनी वेढलेला आहे, त्यामुळे येथील हिरवळ आणि…
पावसाळा सरल्याने पाण्यामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात उन्हामुळे धूळ निर्माण झाली आहे. या धूळ आणि खड्ड्यांचा सामना करीत नागरिकांना प्रवास करावा…
महामेट्रोने आता प्रवाशांसाठी तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर २० मिनिटांत प्रवास सुरू करणे बंधनकारक करण्याचे पाऊल उचलले आहे.
या निसरड्या मार्गावरून येथील विद्यार्थ्यांनाही प्रवास करावा लागत असल्याने धोका निर्माण झाला आहे.
या जल मार्गाने उरण मधील बंदर व इतर उद्योगातील अधिकारी कर्मचारी आणि नागरीकही प्रवास करीत आहेत.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या बहुतांशी ठेकेदारांचे डांबर प्रकल्प बंद आहेत.
कल्याण बदलापूर राज्यमार्गाचे काम ठिकठिकाणी अपूर्ण असतानाच अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या या मार्गात असलेले विद्युत खांब चार वर्षांनंतरही तसेच आहेत.
रस्त्यातील खड्यांची दुरुस्ती पालिका का करत नाही असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
आरटीओकडून गेल्या चार दिवसांमध्ये सुमारे ४८ ऑटोरिक्षा व खासगी वाहने आणि ३३ स्कूलबस आणि स्कूलव्हॅनवर कारवाई केली गेली.
तुम्ही आतापर्यंत माणसांच्या पासपोर्टबाबत ऐकले असेल पण आता तुम्ही म्हणाल हे पेट पासपोर्ट काय असतं? काळजी करू नका आज आम्ही…