scorecardresearch

‘नरेंद्र मोदी दहावेळा पंतप्रधान झाले तरी कलम ३७० रद्द करू शकणार नाहीत’

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱया कलम ३७० यावर सध्या राजकीय क्षेत्रात टीका-प्रतिटीकांचे वारे वाहत आहेत.

राहुलबाबाच्या हल्ल्याने पंतप्रधान घायाळ!

दोषी लोकप्रतिनिधींना अभय देणाऱ्या सरकारी अध्यादेशावर प्रसिद्धी माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झडेपर्यंत आणि त्या अध्यादेशाबद्दल राष्ट्रपतींनी अधिक स्पष्टीकरण मागेपर्यंत मौन बाळगणारे

‘अन्न सुरक्षा कायद्याचे शरद पवार हेच शिल्पकार’

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेच अन्नसुरक्षा योजनेचे खरे शिल्पकार आहेत असा दावा करत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी…

नेतृत्वाचा वाद महाग पडेल !

पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, यावरून पक्षात कोणताही वाद असू नये. कारण त्यामुळे स्वयंचित होण्याचाच धोका अधिक

मुदतपूर्व निवडणुका नाहीत

लोकसभेच्या निवडणुका लवकर म्हणजे मुदतीपूर्वी होण्याची शक्यता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फेटाळून लावली आहे.

‘यूपीएच्या शासनशून्यतेचे अंधकारमय दशक’ भाजपमार्फत संकेतस्थळावर

यूपीए सरकारविरूध्द जनमत तयार करण्यासाठी भाजपने आता सोशल मिडियाचा आसरा घोतला असून, सरकारविरूध्द चार्जशीट तयार करण्यासाठी ‘डार्क डिकेड्स ऑफ यूपीएज…

स्वतंत्र तेलंगणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

पाच दशकांच्या प्रदीर्घ संघर्षांनंतर अखेर भारतातील २९वे राज्य म्हणून स्वतंत्र तेलंगणा अस्तित्वात येणार आहे. आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी…

अन्नसुरक्षा विधेयकावरून मुलायमसिंह यांची माघार

अन्नसुरक्षा विधेयकाच्या अध्यादेशाला कालपर्यंत विरोध करणारे मुलायमसिंह यादव यांनी आज (गुरूवार) पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ…

यूपीए सरकारचे ‘मत सुरक्षा विधेयक’ राजनाथ सिंह यांची अन्न सुरक्षा विधेयकावर टीका

केंद्रातील सत्तारूढ यूपीए सरकारचे अन्न सुरक्षा विधेयक हे ‘मत सुरक्षा विधेयक’ असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी…

अन्नसुरक्षा अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी

बहुचर्चित अन्नसुरक्षा अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केल्याने देशातील दोनतृतीयांश जनतेला दरमहा १ ते ३ रुपये प्रतिकिलो या…

संबंधित बातम्या