वंशपरंपरागत शेतजमिनी हातच्या जात असल्याने शासनाने निसर्ग आणि कांदळवन यांचे संरक्षण करावे मात्र शेतकऱ्यांच्या शेतीचाही हक्क कायम ठेवण्याची मागणी जोर…
अनेक नैसर्गिक संकटांवर मात करीत चिरनेरमध्ये आंबा पीक घेतले जात असून याच जंगलात आग लागल्याने शेतकऱ्यांच्या शेकडो आंबा झाडांची राख…
मात्र उरण तालुक्यातील एकमेव असलेल्या कोप्रोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येथील…
उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील धुतुम- दादरपाडादरम्यान रहदारीसाठी वापरात असलेला जुना साकव २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अचानक कोसळला.
लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उरणच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या मागणीसाठी बैठक घेत निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केला आहे.
भूमिपुत्रांचे नेते माजी खासदार दि.बा. पाटील यांनी लढून मिळविलेल्या जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडांचा ताबा मार्च २०२४ पर्यंत देण्याचे आश्वासन…
लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आल्याने शासकीय आस्थापनांनी शहरातील बेकायदा फलकांवर नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरांत जोरदार कारवाई करत दंडही…
उरण परिसरातील सकस आहार आणि पोषक वातावरणामुळे येणाऱ्या पर्यटक पक्षांमधील फ्लेमिंगो पक्षी हा सर्वांचाच आकर्षणाचा भाग ठरला आहे.
नवी मुंबई बाधित भूमिपुत्रांनी सोमवारी थेट मुंबई गाठत शासनाला आपल्या मागण्यांसाठी साकडे घालत आझाद मैदानात एल्गार केला.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून मावळ लोकसभा मतदारसंघात महत्वाचा असलेल्या शेकापने महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याने बळ मिळणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए) मार्फत उरण पेण व पनवेल तालुक्यातील १२४ गावात तिसरी मुंबई उभी करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला…
शेकडो वर्षांपासून जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने हजारो शिवभक्त बम…बम… भोलेच्या जोरदार घोषणा देत येतात. बेटावर येणाऱ्या हजारो भाविकांनी…