वंशपरंपरागत शेतजमिनी हातच्या जात असल्याने शासनाने निसर्ग आणि कांदळवन यांचे संरक्षण करावे मात्र शेतकऱ्यांच्या शेतीचाही हक्क कायम ठेवण्याची मागणी जोर…
मोरबे धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नवी मुंबईत इतर शहरांच्या मानाने पाण्याची गंभीर समस्या जाणवत नाही. परंतू देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतल्यावर पाणीपुरवठा…
मुंबई आणि ठाणे शहरातील पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या भातसा धरणात जेमतेम ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
बंगळुरू शहर हे गेल्या दशकभरात सर्वात मोठ्या पाणीटंचाईला तोंड देत आहे. असे असताना दुसऱ्या बाजूला शहरातील काही नागरिक पाण्याचा गैरवापर…
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मात्र ४९ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात अद्याप…
घोरपडी परिसरात शाळकरी मुलगा कालव्यात बुडाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कालव्यात बुडालेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला.
जळगावच्या धरणगाव तालुक्यातील जांभोरा गावानजीक असलेल्या तलावात धूलिवंदन खेळून आंघोळीसाठी गेलेल्या धरणगाव येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही…
शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील विविध कामे, अमृतमणी जलकुंभ भरणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, अन्य एका जलवाहिनीची दुरुस्ती ही कामे बुधवारी केली जाणार…
जिल्ह्यातील गिरणा, हतनूर व वाघूर या मोठय़ा प्रकल्पांतील साठा दिवसेंदिवस कमी होत असून, दुसऱ्या बिगरसिंचन आवर्तनामुळे निम्म्या जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या…
सोडवणूक करण्याऐवजी समस्या चिघळवत ठेवणे व त्यातून राजकीय हेतू साध्य करणे हा भारतीय राजकारणाचा स्थायिभाव.
यंदाची रंगपंचमी कशी साजरी करायची यासाठी खास बालमंडळाची सोसायटीतल्या बागेच्या एका कोपऱ्यात सभा भरली आहे. अथर्व, तन्मय, वेदिका, निहारिका आणि…
वसई विरारच्या पूर्वेच्या भागाला उन्हाळ्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.