पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी तीन नद्यांच्या खोऱ्यात आहे. शहराच्या उत्तरेकडून इंद्रायणी, दक्षिणेकडून मुळा आणि मध्यातून पवना नदी वाहते.
वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. राज्य सरकार इंद्रायणी नदीतील प्रदुषणाकडे कधी लक्ष देणार? असा प्रश्न आळंदीतील नागरिकांना पडला आहे.
प्रभावित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून, या कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
गळती दुरुस्तीसाठी मुख्य वैतरणा जलवाहिनी भांडूप संकुल ते मरोशी बोगदापर्यंत रिक्त करावी लागणार आहे.
महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्पाच्या १७१०.८४ कोटींच्या अधिकच्या टिप्पणीला राज्य शासनाने मंजुरी दिल्यामुळे कामाला वेग येणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीने विकास रथ यात्रेवर होणाऱ्या जलजीवन मिशनमधील कामांची जाहिरात मोठी असली तरी कामाची गती मात्र कासवाच्या पावलांची असल्याचे…
गावकऱ्यांनी पाच शनवार कुटुंबीयांतील ४० सदस्यांना वाळीत टाकले असून त्यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याला दगड व दोरी बांधून बंद करण्याचा प्रयत्न…
यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र स्वरूपाची असणार अशी चिन्हे असून तब्बल ९८६ गावांत पाणी पेटण्याची शक्यता आहे.
“इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्यासुळकूड योजनेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी १ ऑगस्ट पासून गेले पाच महिने सातत्याने प्रयत्न करूनही कोणतीही प्रगती झालेली…
धरणातील पाणीसाठा कमी होण्याबरोबरच पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी ढिसाळपणे केल्यामुळे तालुकास्तरावरील निमशहरी भागांत पाण्याची मोठी टंचाई आहे.
बहुचर्चित गृहप्रकल्पांची घोषणा करून प्रत्यक्षात प्रकल्पांना आवश्यक सोयीसुविधा न देण्याचे प्रकार सिडकोकडून होत असल्याने सिडकोच्या प्रकल्पांवर सिडकोचीच खप्पामर्जी असल्याची चर्चा…
युनोस्कोच्या जागतिक पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या घारापुरी बेटावर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाने डिसेंबरमध्येच तळ गाठला आहे.