भामा-आसखेड धरणातून थेट जलवाहिनीव्दारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला प्रशासकीय स्तरावर गती देण्यात आली असून आतापर्यंत वरिष्ठ स्तरावर तीन बैठका झाल्या आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व शहरांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सोडला खरा;…