scorecardresearch

water scarcity in Chikhaldara
विदर्भाच्या नंदनवनात पाण्‍याचा ठणठणाट; चिखलदऱ्यात दोन दिवसाआड पाणीपुरवठा

पावसाळा सुरू झाला असला, तरी विदर्भाचे नंदनवन मानल्‍या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटनस्‍थळी पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी भटकंती थांबलेली नाही.

tansa dam
मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात,धरणांमध्ये १०.८८ टक्के जलसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून धरणांतील पाणीसाठय़ात चांगलीच वाढ झाली आहे.

Bhama Ashkhed water channel
भामा-आसखेड जलवाहिनीचे काम वेगात; जागा देण्यास विरोध झाल्यास पोलीस बंदोबस्तात घेतला जाणार ताबा

भामा-आसखेड धरणातून थेट जलवाहिनीव्दारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला प्रशासकीय स्तरावर गती देण्यात आली असून आतापर्यंत वरिष्ठ स्तरावर तीन बैठका झाल्या आहेत.

Dhule city, drinking ater, contaminated water supply, Consumer Forum, notice, municipal corporation
धुळ्याच्या अनेक भागात दुषित पाणी पुरवठा, ग्राहक फाउंडेशनची मनपाला नोटीस

महापालिकेने धुळेकरांना नियमितपणे पाणी पुरवठा केलेला नाही. वर्षभरात ४० ते ४८ दिवस पाणी पुरवठा केला असतांना पाणीपट्टी वर्षभराची वसूल केली…

construction
रस्ते नको, कामे आवरा! अर्धवट काँक्रीटीकरण, खड्डे, पाणी साचण्यामुळे वाहतूक व्यवस्थेची बिकट ‘वाट’

मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व शहरांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सोडला खरा;…

overflowing water Shilphata road
शिळफाटा रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याचा वाहनांना फटका

बुधवारी सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या अनेक सखल भागात पाणी साचले. या पाण्यामुळे वाहने संथगतीने धावत आहेत.

Even in heavy rains, water cut
मुसळधार पावसातदेखील मुंबईत १ जुलैपासून पाणीकपात होणार लागू; काय आहेत कारणे?

मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असून धरणातील पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मात्र असे असताना मुंबईत मात्र येत्या…

Gopinath Chowk Dombivli waterlogged
बेकायदा जलवाहिन्यांमुळे गटाराचा प्रवाह बंद, दोन दिवसांपासून डोंबिवलीतील गोपीनाथ चौक जलमय

डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकातील गटाराचा प्रवाह १०० हून अधिक बेकायदा चोरीच्या नळजोडण्यांसाठी भूमाफियांनी बंद केला आहे.

k chandrashekhar rao
देशात विजेचा आणि पाण्याचा तुटवडा का आहे? के. चंद्रशेखर राव यांचा सवाल

देशात प्रचंड कोळसा साठा उपलब्ध आहे. पुढील दीडशे वर्षांपर्यंत त्यातून चांगल्या प्रतीची ऊर्जानिर्मिती होईल.

संबंधित बातम्या