२०१० साली बरेलीमध्ये झालेल्या दंगलींप्रकरणी न्यायमूर्ती रवी कुमार दिवाकर यांच्यासमोर सुनावणी चालू आहे.
सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर, भाजपा आमदार दारा सिंह चौहान, भाजपा आमदार सुनील शर्मा आणि आरएलडीचे आमदार अनिल…
एनडीएचा नवा मित्र राष्ट्रीय लोक दल (RLD) देखील मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ शकतो. आरएलडीच्या एका चेहऱ्याला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या १० पैकी आठ जागांवर भाजपाने त्यांचे उमेदवार उभे केले होते. हे आठही उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत.
शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं तसंच वक्तव्य अजित पवार यांनीही केलं आहे.
समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथे केले होते.…
आळंदी येथे गीता- भक्ती अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्री गोविंददेव गिरी महाराज यांची…
समर्थ रामदास स्वामी यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, असं विधान योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथील कार्यक्रमात केलं. यावरून आमदार रोहित…
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली, अशा भावना योगी आदित्यनाथ यांनी यावेळी…
इंडिया डुटेने केलेल्या सर्वेक्षणानुसार लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय कोणत्या नेत्याला पंतप्रधान झालेलं पाहायला आवडेल, यावर मत नोंदविले आहे.
ज्ञानवापी मशिदीमध्ये हिंदूंना पूजा करण्यास वाराणसी न्यायालयान परवानगी दिल्यानंतर तृमणूल काँग्रेसच्या नेत्याने नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी थेट योगी…
विधानसभेच्या अधिवेशनातील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, आज लोक मंदिराच्या उभारणीने भारावून गेले आहेत, पण एक वेळ अशी होती…