मार्च महिना सुरु झाल्यापासून वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये होळीच्या सणानंतर उन्हाचा प्रभाव वाढत जातो असे म्हटले जाते. यंदा उन्हाळा अधिक तीव्र असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये वातावरणामध्ये कमालीची उष्णता असणार आहे. दरवर्षी उन्हाच्या कडक झळांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. उन्हाळ्यामध्ये पंखा, कूलर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. या व्यतिरिक्त एअर कंडिशनरचाही या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये तुलनेने जास्त वापर केला जातो.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Register Now
Already have an account? Sign in
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा