दीड महिन्यांत २३ श्वानांना बाधा, दहा श्वानांचा मृत्यू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसेंदिवस तापमानाचा पारा वर चढू लागल्याने एकीकडे नागरिकांचे हाल होत असतानाच वाढत्या उष्म्याचा फटका पाळीव प्राण्यांनाही बसू लागला आहे. गेल्या दीड महिन्यात डोंबिवलीत उष्माघातामुळे २३ श्वानांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. यापैकी १३ श्वानांना गेल्या आठवडय़ापासून वाढलेल्या उकाडय़ाचा फटका बसला. आतापर्यंत दहा श्वानांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit affect on animal
First published on: 20-05-2016 at 01:40 IST