खेडय़ापाडय़ातून येणाऱ्या फळांना वसईकरांची पसंती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्हाळ्यात फळांच्या राजाची आतुरतेने वाट पाहणारा ग्राहक रानमेव्याचीही तितकीच आतुरतेने प्रतीक्षा करत असतो. संत्री, आंबे अशा मोठय़ा फळांसोबत आपले अस्तित्व टिकून ठेवणारी ही रानफळे वसंत ऋतूत दृष्टीस पडतात. हंगामी फळे म्हणजे जांभूळ, राजन, करवंद, जाम, लालजाम वसईच्या बाजारात दाखल झाली आहेत. सध्या बाजारात रासायनिक प्रक्रिया केलेल्या फळांची आवक असल्याने या फळांपेक्षा रानमेव्याला जास्त पसंती देत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chemically treated fruits reached in vasai market
First published on: 26-04-2017 at 02:24 IST