पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालातील निष्कर्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : गणेश मूर्ती विसर्जनासाठी राबविण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांच्या संकल्पनेमुळे शहरातील तलावामधील पाण्याचे प्रदूषण रोखण्यास मदत होत असली तरी मोठय़ा गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे खाडीतील पाणी प्रदूषित होत होते. मात्र, करोनाकाळात घरच्या घरी विसर्जन, लहान तसेच शाडूच्या मूर्तीचा वापर करून गणेशोत्सव साजरा झाल्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे निष्कर्ष पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालात नोंदविण्यात आले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona period concept eco friendly ganeshotsav festival ysh
First published on: 19-01-2022 at 00:47 IST