ठाणे : घोडबंदर परिसरात रुंदीकरण केलेल्या रस्त्यांवर ठाण मांडणारे फेरिवाले, तिथे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी, उघड्यावर असलेल्या वीज वाहिन्या, चालण्यासाठी पदपथ नाहीत, विविध कार्यक्रमांमुळे मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होत नाहीत, कचरा उचलला जात नाही, अशा विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा मंगळवारी घोडबंदरवासियांनी पालिका प्रशासनापुढे मांडला. आम्हाला हक्काचे पुरेसे पाणी देण्यासाठी उपलब्ध नसते. मग, टँकरचालकांना पाणी कसे मिळते, असा प्रश्नही रहिवाशांनी पालिका प्रशासनाला विचारला. त्यावर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा