तीनपैकी एका ठिकाणी सिग्नल सुरू, शिवाजी चौकात वाहतूक नियोजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगर: वर्षभरापूर्वी बसवण्यात आलेली मात्र बंद असलेली कल्याण-बदलापूर राज्यमार्गावरील सिग्नल यंत्रणा अखेर कार्यान्वित करण्यात आली आहे. या मार्गावरील सर्वाधिक वर्दळीच्या अशा शिवाजी चौक आणि शास्त्री चौकातील सिग्नल पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Operation signal system ulhasnagar ysh
First published on: 08-12-2021 at 01:32 IST