
कल्याण शहरातील रिक्षाचालकांच्या अरेरावीला कंटाळून नागरिकांनी उभारलेल्या ‘विनारिक्षा प्रवास’ आंदोलनाला उणेपुरे दहा दिवस लोटतात न तोच शहरातील रिक्षावाल्यांची ‘लॉबी’ किती…

कल्याण शहरातील रिक्षाचालकांच्या अरेरावीला कंटाळून नागरिकांनी उभारलेल्या ‘विनारिक्षा प्रवास’ आंदोलनाला उणेपुरे दहा दिवस लोटतात न तोच शहरातील रिक्षावाल्यांची ‘लॉबी’ किती…

गेल्या १५ वर्षांपासून ठाण्यातील गुढीपाडवा-नववर्ष स्वागत यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या कौपिनेश्वर न्यास मंडळाने यंदाच्या यात्रेत ‘पंचदान’ ही आगळीवेगळी संकल्पना राबवण्याचा निर्धार…

ठाणे शहरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणींवर ओढवलेल्या प्रसंगावरून चौफेर टीकेचे धनी ठरल्याने खडबडून जाग आलेल्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक…

खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये एकूण प्रवेशांपैकी २५ टक्के जागा परिसरातील दुर्बल तसेच आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांकरिता राखून ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन करून त्या…

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून स्वतंत्र होऊन १९९२ मध्ये कुळगांव-बदलापूर नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.

शहापूर तालुक्यातील धसई ते डोळखांब आणि धसई ते किन्हवली या रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत.

काळ बदलला असला तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असणाऱ्या महिलांना आजही पुरुषी मानसिकतेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांना सामोरे…

महापालिकेच्या कल्याण मुख्यालयाजवळ असलेल्या महापालिकेच्या शाळेला गेल्या आठवडय़ात एका विकासकाने बेकायदा पत्रे ठोकले होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मोदी ब्रिगेडची स्थापना करत कचरामुक्त डोंबिवलीची आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेली घोषणा एव्हाना हवेत विरू…

भावनाविवश होऊन नव्हे, तर हळव्या भावनांना थांबवून रेडीओ जॉकी कार्यक्रम सादर करावा लागतो, असे मत रेडीओ जॉकी गणेश आचवल यांनी…

कार्यालयातील ग्राहकाशी उलटसुलट बोलू नका, असा सल्ला दिल्याने संतापलेल्या एका तरुणाने मोटार प्रशिक्षण कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण…
तीन वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या रखडलेल्या कामांना जबाबदार धरत दोन उपअभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे.