स्नेहा जाधव-काकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : जिल्ह्यात विविध भागांमध्ये गेल्या ३६ महिन्यांमध्ये १८ बालविवाह रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे. मात्र, शहराच्या काही भागांत बालविवाह सुरूच असल्याचे वास्तव समोर आले आहे. ठाणे, कल्याण तालुक्यांत सर्वाधिक बालविवाहाच्या तक्रारी आढळून आल्या आहेत. करोनाकाळात आर्थिक स्थिती बिकट असल्याने अनेक मुलींना पालकांच्या दबावापोटी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. काही मुलींचे करोनाकाळात त्यांच्या पालकांनी विवाहही पार पाडले. त्यांना पुढे शिकण्याची इच्छा असूनही कुटुंबीयांनी त्यांना परवानगी दिली नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success stopping 18 child marriages in thane district government agencies in 36 months ysh
First published on: 31-03-2023 at 00:02 IST