तत्कालीन काळातील वर्तमानाचे जे काही प्रकार समाजाने जतन करून ठेवलेले आहेत, त्यांच्यात सातत्य ठेवणे म्हणजेच परंपरा होय. परंपरा या परिवर्तनशील असतात. प्रत्येक जन्माला आलेली व्यक्ती त्याचे जीवन सुरक्षितपणे सुरू ठेवण्यासाठी व्यवसाय करत असते. कलांतराने व्यवसायातही बदल होत जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेती हा भारतातील मूलभूत व्यवसाय आहे. पण ती शेती त्या-त्या प्रदेशाच्या हवामानाप्रमाणे होते. उत्तर कोकणातील वसई भागात पाऊस मोठय़ा प्रमाणात पडतो. त्यामुळे येथे भात शेती प्रामुख्याने केली जाते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional business in vasai
First published on: 17-10-2017 at 01:01 IST