महाभारत ही आपल्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय पौराणिक कथा आहे. हे युद्ध घडण्यामागे अनेक कारणं होती असं म्हटलं जातं. काही जण म्हणतात, दौपदीच्या वस्त्रहरणामुळे हे युद्ध झालं, तर काही जण म्हणतात जमिनीच्या वादामुळे. काही कथांमध्ये शकुनी मामाच्या सूडाचाही उल्लेख केला जातो. नेमकं महाभारत कशामुळे घडलं होतं? सांगतायत पौराणिक कथांचे अभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक.